सन १९८२-८३ ची गोष्ट असेल, रत्नागिरीतील राम आळीतील सौ. जानकीबाई रघुनाथ पटवर्धन ह्यांना महाराजांची प्रचीती आली व त्यांनी आपल्या राहण्याच्या जागेत त्यांची पूजा अर्चा सुरु केली. वास्तविक तोपर्यंत तरी रत्नागिरीत शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पुटटमपर्तीचे सत्य साईबाबा…….. सविस्तर वाचा